ज्यांनी ज्ञानाच्या लेखणीने भारत देशाचे संविधान लिहून, संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला. त्याच ज्ञानाच्या प्रकाशा खाली सर्वांनी एकत्रित येऊन अन्यायाविरुद्ध आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन..!
धन्यवाद..!